"माणसं जोडण्यापेक्षा ती टिकवणं जास्त महत्त्वाचं असतं."
— पु. ल. देशपांडे
"उदात्त ध्येयासाठी केलेले बलिदान कधीही वाया जात नाही."
— विनायक दामोदर सावरकर
"असाध्य ते साध्य | करिता सायास | कारण अभ्यास | तुका म्हणे ||"
— संत तुकाराम
"जीवन म्हणजे एक प्रवास आहे, गंतव्य नव्हे."
— राल्फ वाल्डो इमर्सन